PM Vishwakarma Yojana कारीगरांना स्वावलंबी बनवण्याची योजना, मिळवा ₹15,000 अनुदान
आपल्या देशात कारागिरांचा एक मोठा गट आहे जो अनेक वर्षांपासून पारंपरिक कौशल्यांवर आधारित व्यवसाय करत आहे. लोहार, सुतार, कुंभार, सोनार, विणकर, मोते, इत्यादी विविध कौशल्यांचा अवलंब करणाऱ्या कुटुंबांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून होती. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, आर्थिक चणचण आणि बाजारपेठेचे ज्ञान यामुळे हे कारागीर मागे पडले आहेत. ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री … Read more